Water Metro

जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपचा संकल्प, वॉटर मेट्रो जलमार्गाने शहरे जोडणार!

ठाणे : जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवुन भाजपने एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचा १०० टक्के प्रतिबद्धतेचा संकल्प केला असुन केरळच्या धर्तीवर 'वॉटर मेट्रो' ( Water Metro ) सुरू करून महाराष्ट्रातील किनारी शहरे आणि बेटे जलमार्गाद्वारे जोडण्यात येणार आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन सोमवारी ठाण्यात मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजप प

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121