शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने उझबेकिस्तान मधील समरकंद येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत मोदींनी भारताच्या आणि एका प्रकारे संपूर्ण जगाच्याच भावना पुतीन यांच्यापर्यंत पोहोचवल्या. व्लादिमीर पुतीन यांनाही भारताच्या भूमिकेची दखल घ्यावी लागली.
Read More