गरजू जनतेपर्यंत केवळ रेशनच्या माध्यमातून नियमितपणे अन्नधान्य वितरीत करणे, हे पुरेसे नाही. या रेशनला योग्य पोषणाचीही जोड देणे हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे. याच विचारांसह देशभरातील एकूण 60 रास्त भावाच्या दुकानांना, जन पोषण केंद्र म्हणून परावर्तीत करण्याचा पथदर्शी उपक्रम राबवायला सरकारने सुरुवात केली आहे. त्याविषयी...
Read More