डाळीच्या वाढत्या किमतीला आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार जानेवारीमध्ये चार लाख टन तूर डाळ आणि दहा लाख टन उडीद डाळ म्यानमारमधून आयात करणार आहे. डाळींच्या पीकाचे क्षेत्र घटल्यामुळे सरकारला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादनाची अपेक्षा आहे.
Read More
दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी मोठा आदेश दिला आहे. एसटीमधून दिव्यांग व्यक्तींना प्रवासात 'युडीआयडी कार्ड' ची नक्कल प्रत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच, मुळ मूळ युडीआयडीची मागणी करु नये, असे आदेश एसटी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक यांना दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊसाची अवकळा सुरूच असून 21 मार्च रोजी सकाळी धुमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी शेती, फळ बागायत, वीट भट्ट्यां, मिठागरे, जनावरांचा सुका चाराआणि वाळायला टाकलेल्या सुक्या मच्छीला फटका बसला आहे. वरील व्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याने या अर्थव्यवस्थेला याची झळ बसणार आहे.
डाळींचे भाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्राचे पाऊल