अभिषेक घोसाळ कर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने ८ फेब्रुवारीला गोळ्या झाडुन हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःला ही गोळ्या झाडुन आत्महत्या केली. यानंतर संजय राउत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मॉरीस मुख्यमंत्र्यांना भेटला होता असा आरोप त्यांनी केला. याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिल आहे. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे अस त्यांनी म्हटल आहे.
Read More