ठाणे शहराला लाभलेला ३२ किमी लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप हे काम रेंगाळलेले असून आता कल्याण-डोंबिवली-ठाणे-वसई-भाईंदर ही जलवाहतूक दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याचे दावे लोकप्रतिनिधींकडूनकेले जात आहेत.
Read More