"सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला तर राष्ट्र टिकेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले.
Read More