आप्पापाड्यातील दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी छात्रभारतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने मदतीचे परिपत्रक आज जारी केले आहे. आगीमुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके जळून गेलीत, परीक्षेच्या तोंडावर कुठलेही स्टडी मटेरियल त्यांच्याजवळ राहिलेले नाही म्हणून छात्रभारतीच्या वतीने मागण्यांचे निवेदन मा.कुलगुरुंना देण्यात आले होते त्यावर विचार करुन आज विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आयडी कार्ड फी व तत्सम सर्व शुल्क माफीचे, पुस्तकपेढीतून
Read More