Robotic Mission

२०३० पर्यंत गगनयान पाठवण्याची योजना : राज्यमंत्री जितेंद्र सिंह

सरकारने गुरुवारी सांगितले की भारत २०३० पर्यंत एक अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताची २०२३ पर्यंत गगनयान पाठवण्याची योजना आहे आणि त्यापूर्वी पहिल्या दोन मानवरहित मोहिमा पाठवल्या जातील. त्यांच्या रोबोटिक मिशनचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यापैकी एक पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाठवण्यात येईल आणि दुसरे मिशन वर्षाच्या अखेरीस पाठवण्याची यो

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121