राज्य सरकारने राज्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा विचार करत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गात विद्यार्थी किमान उत्तीर्णतेसाठी आवश्यक असलेले मार्क मिळू शकला नाही, तर विद्यार्थी त्याच वर्गात राहू शकेल, असा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. त्यामुळे आपल्या राज्यात पाचवी आणि आठवीला काही प्रमाणात विद्यार्थी क्षमता प्राप्त नसल्यास, त्याच वर्गात नापास होऊ शकतील. त्या निर्णयाचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणामही समोर येण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहे.
Read More