केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गायी आणि गोवंशाचा विकास, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. याच आयोगानं २५ फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा आयोजित केलीय.
Read More