“जगातील अनेक देश अशांतता, हिंसा, युद्धाच्या भोवर्यात सापडले आहेत, अशा स्थितीत विश्वातील मानवतेला शांतीचा संदेश देण्याची क्षमता केवळ भारतीय संस्कृतीतच आहे. त्यातूनच भारत विश्वगुरू होणार,” असे प्रतिपादन बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
Read More