कसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाने देखील अनेक विविध कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीदेखील प्रशासनावर आहे.
Read More