श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. मात्र याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे त्यांच्या पती आणि त्यांच्या कुटुंबियांना. श्रीदेवी यांच्या निधनानतंर त्यांना प्रसिद्ध आयफा अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार 'मॉम' या चित्रपटासाठी मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर श्रीदेवी यांच्या आठवणीत त्यांचे पती बोनी कपूर यांना अश्रु अनावर झाले.
Read More
कान्स फिल्म फेस्टिव्हल हा नावाजलेला चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या अभिनेत्र्यांच्या 'लुक' विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येते. मात्र आता या चित्रपट महोत्सवाची चर्चा करण्यामागचे कारण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चित्रपट सृष्टीतील कार्याला मरणोपरांत कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारापैकी कुणीही उपस्थित नसल्या कारणाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या परिवाराच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
पुढील वर्षातील धर्मा प्रॉडक्शनचा आणखी एक मोठा चित्रपट, आलिया, वरूण, सोनाक्षी व आदित्य सहकलाकार
गेल्या काही दिवसांमध्ये सर्व माध्यमांमध्ये श्रीदेवी आणि तिच्या मृत्युविषयी चर्चा होती. ती गेली.. अनेकांना जबरदस्त धक्का देवून, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करुन आणि तिच्या आधी अशाच गूढ पद्धतीने मृत्युमुखी पडलेल्या अनेक तारकांच्या मृत्युची आठवण करुन देवून ती गेली.. मात्र तिच्या जाण्यामागचं रहस्य तसंच राहीलं... ते कोडं कधीतरी उलगडणार का? हा प्रश्न मात्र अद्याप तसाच्या तसाच आहे..
श्रीदेवीसाठी जानव्हीने लिहिलेली अखेरची पोस्ट नक्की वाचा!