Athwas “ ‘अथवास’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या आणि एकाअर्थी भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतात यापूर्वी असे कार्यक्रम आयोजित होणे कठीण होते. ’कलम 370’ आणि ’35 अ’ रद्द करण्याचे मोठे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचेच अविभाज्य भाग आहेत. यामुळे आपण ‘अथवास’सारखे कार्यक्रम आज आपण आयोजित करू शकतोय,” असा विश्वास राज्याचे महिला व बालविकास आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखहून मुंबईत आलेल्या नवउद्योजकांना स
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये मक्याच्या उत्पादनासह तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ने (पार्क) पुढाकार घेतला आहे