Parc

‘कलम 370’, ‘35 अ’ हटविल्यामुळेच ‘अथवास’सारख्या कार्यक्रमाचे आयोजन शक्य

Athwas “ ‘अथवास’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या आणि एकाअर्थी भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतात यापूर्वी असे कार्यक्रम आयोजित होणे कठीण होते. ’कलम 370’ आणि ’35 अ’ रद्द करण्याचे मोठे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचेच अविभाज्य भाग आहेत. यामुळे आपण ‘अथवास’सारखे कार्यक्रम आज आपण आयोजित करू शकतोय,” असा विश्वास राज्याचे महिला व बालविकास आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखहून मुंबईत आलेल्या नवउद्योजकांना स

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121