सुमारे १३ जणांच्या मृत्य़ूला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पांढरकवड्यातील टी-१ या पाच वर्षांच्या वाघीणीला ठार केल्यानंतर राज्याच्या वनविभागावर टीका करण्यात येत आहे.
Read More
गीरला जे झाले त्याबाबतचा धोका वारंवार व्यक्त केला जात आहे, मात्र राजकीय कारणांमुळे सिंह गीरपुरतेच मर्यादित ठेवले जात आहेत.