पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. नुकतेच त्यांनी हे युग युद्धाचे नाही तर बुद्धाचे आहे, असे पुन्हा एकदा भाषणात अधोरेखितही केले. गौतम बुद्ध यांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वारंवार मांडले आहेत. म्हणूनच, उपेक्षित घटकांना, भाषांना न्याय देणारे हे मोदी सरकार आहे, असे म्हणता येते.
Read More
पाली भाषा ही ‘ग्रंथभाषा’ म्हणून मर्यादित राहिली आहे. दि.३ ऑक्टोबर रोजी पाली भाषेला ग्रंथ भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने पाली भाषेचा इथवरचा प्रवास आणि तिला होणारे फायदा या विषयावर सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक विजय मोहिते यांच्याशी साधलेला हा संवाद.