नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारीचा जटील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील किमान दिड लाख स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारने रिफायनरी प्रकल्प रद्द करून कोकणी तरूणांच्या पोटावर लाथ मारू नये, असे आवाहन आज सोमवारी भाजपचे माजी आमदार व प्रकल्प समर्थक प्रमोद जठार यांनी केले.
Read More