काशी विश्वनाथ – ज्ञानवापी प्रकरणाचा खटला दाखल करून घ्यायचा की नाही, याविषयी वाराणसी जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी ४ जुलै रोजी होणार आहे. याविषयी अद्याप मुस्लिम पक्षाचाच युक्तिवाद सुरू आहे
Read More
ज्ञानवापी प्रकरणाचा खटला सुनावणीसाठी दाखल करून घ्यायचा की नाही, (खटल्याची मेन्टेनिबीलिटी), याविषयी मुस्लीम पक्षाकडून गुरुवार, दि. २६ मेपासून वाराणसी जिल्हा न्यायालात युक्तिवादास प्रारंभ होणार आहे.