महानगरकेंद्रित विकासाचे मॉडेल आज भारतात प्रस्थापित झालेले दिसते. मोठ्या महानगरांभोवती असलेल्या ‘टिअर टू’ किंवा ‘टिअर थ्री’ शहरांमधील लोक रोजगारासाठी महानगरांकडे जातात. त्यासाठी रस्तेमार्गाऐवजी वेगवान रेल्वेचाच पर्याय हा उपयुक्त ठरतो. त्यासाठीच दिल्ली - मेरठ या मार्गावर धावणारी ‘रॅपिड रेल्वे’ ही ‘गेमचेंजर’ ठरु शकते. त्याविषयी...
Read More