कधीकाळी जगभरात भारताची ओळख असलेली ‘एअर इंडिया’ ही विमान कंपनी पुन्हा एकदा जगभरात अधिराज्य गाजविण्यास सज्ज होत आहे. ‘एअर इंडिया’चे ‘टाटा समूहा’कडे पुनरागमन झाल्याने त्यांचे दिवस पालटू लागले आहेत. ‘टाटा समूहा’चे संपूर्ण लक्ष ‘एअर इंडिया’ला तिची हरवलेली ओळख परत मिळवून देणे आणि तिला जागतिक विमान कंपनी बनवण्यावर आहे.
Read More