आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने खासकरुन मुंबईतील स्वच्छतेविषयी चर्चा करणे क्रमप्राप्त आहे. स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने २०१४ ते २०१८ या गेल्या चार वर्षांत भारत सरकारने किती उद्दिष्टे गाठली व किती यश-अपयश कमावले, त्याचाही या लेखातून घेतलेला हा सविस्तर आढावा.
Read More