मुंबईच्या सायन भागात राहणाऱ्या अक्षय रिडलाण या तरुण अभियंत्याने एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. त्याने तयार केलेल्या 'मिलाप सेतु' या प्लॅटफॉर्ममुळे हरवलेले लोक त्यांच्या कुटुंबांपर्यंत परत पोहोचू शकतात. ही योजना 'प्रोजेक्ट चेतना' अंतर्गत राबवली जात आहे.
Read More