Eknath Shinden

कौशल्य विकासात महाराष्ट्राचे कार्य नोंदणीय : जे पी नड्डा

मुंबई : ''आज देशातील औद्योगिक क्षेत्र वेगाने बदलाच्या स्थितीतून जात असताना बदलत्या काळाप्रमाणे कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे आणि त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेणे गरजेचे बनले आहे. देशातील कौशल्य विकासाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करत युवकांना समृद्ध बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रात चांगले काम होत असून कौशल्य विकासात महाराष्ट्राचे कार्य नोंदणीय आहे,'' असे गौरवोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे पी नड्डा यांनी का

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121