काँग्रेसने ‘भारत जोडो’नामक यात्रा सुरू केली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे संघटन किती कमकुवत झाले आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. कारण, ही यात्रा यशस्वी होण्यासाठी काँग्रेसने ‘प्रोफेशनल अराजकतावादी’ अशी ओळख असलेल्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या साथीदारांची मदत घेतली आहे. मोठमोठ्या कंटेनरचे रुपांतर एसी असलेल्या आलिशान खोल्यांमध्ये करण्यात आले असून हे सर्व ‘आंदोलनजीवी’ या कंटेनर्समध्ये बसून प्रवास पूर्ण करणार आहेत.
Read More