शेतीची प्रगती साधणे ही एकप्रकारे देशसेवाच आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज शेतीतूनच भागविली जाईल, असे प्रतिपादन जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी केले.
Read More