मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून्। दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः॥ वाचनाने माणसाला विविध विषयांचे ज्ञान होते आणि माणूस सर्वश्रुत होतो. वाचनाचे हेच महत्त्व लक्षात घेऊन ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’तर्फे दि. 29 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर या कालावधीत ‘बालक मंदिर, कल्याण’ ‘अखंड वाचनयज्ञ 2024’ आयोजित करण्यात आला आहे. याच ‘वाचनयज्ञा’चा हा थोडक्यात घेतलेला आढावा.
Read More