देशात गेल्या काही काळात महिला, मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या अमानुष घचना समोर येत आहेत. कोलकाता मधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना बदलापूरमधील दोन चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणावर देशभरातून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना अभिनेता रितेश देशमुख याने देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
Read More
अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘
‘अनाथ बालकांचा प्रश्न’ हा समाजापुढील मोठा प्रश्न आहे. ही बालके जीवंत समाजाचा भाग असतात. मात्र, या बालकांची काही चूक नसतानाही त्यांना आयुष्यात विनाकारण आणि सातत्याने गंभीर परिणाम भोगावे लागतात. सर्वच अनाथ बालकांच्या समस्या सोडवू शकत नाही. मात्र, बदलापूर येथे ‘सत्कर्म बालकाश्रम’ आपल्यापरीने या बालकांच्या प्रश्नावर काम करत आहे.
नाना ढोबळेंच्या संघ, समाजसेवेच्या कार्याचे निरंतर स्मरण राहावे म्हणून बदलापूरवासीयांनी १९९३ साली त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपल्या हातूनही स्थानिक नागरिकांची अल्प-स्वल्प का होईना सेवा घडावी, या उद्देशाने ‘नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान’ची नोंदणी करून सुरुवात केली. या प्रतिष्ठानच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
बदलापूर येथील ‘आधार’ ही संस्था मतिमंद मुलांसाठी काम करते.