दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्धारित केले आहे. मात्र, ठाणे महापालिकेकडून अपेक्षित असलेला निधीच गेली १३ वर्षे खर्च करण्यात आला नसल्याची बाब दिव्यांग संघटनांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे.
Read More