गोवा विजयानंतर राज्यातल्या राजकारणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दरारा वाढल्याच पहायला मिळालं. त्याच दरम्यान महाविकास आघाडीला नवाब मलिकांच्या रजिनाम्यासाठी फडणवीसांनी धारेवर धरलं. यात मलिकांना अटक ही झाली. राज्य सरकारला मलिकांची मंत्रीपदं काढून घ्यावी लागली. यामुळं एकापाठोपाठ एक विजय मिळवणाऱ्या फडणवीसांची राष्ट्रीय पातळीव चर्चा होताना दिसतीये. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत करिष्मा घडवून आणण्यासाठी देवेंद्र अँड टीम पुर्ण ताकदीने उतरलीये. मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजपला आमदारकीची एकही जागा कोल्
Read More