मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेली कामगिरी ही थक्क करणारी आहे. राजकीय पंडितांचे अंदाज चुकीचे ठरवत, भाजप येथे सत्तेवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘मोदी की गॅरेंटी’वर त्यांनी विश्वास ठेवला आणि काँग्रेसप्रणित संधीसाधू ‘इंडिया’ आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले, असेच हे निकाल ठळकपणे सांगतात.
Read More