'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या (मेट्रो-3) भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मेट्रो प्रकल्पामधील ५० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या ५६ किमी भुयारीकरणाच्या प्रक्रियेपैकी २८ किमीचे भुयार खणून पूर्ण झाले आहे.
Read More