नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Read More
नाशिक : ( MVA ) पक्षनेतृत्वाने उमेदवारी मागे घेण्याचे दिलेले आदेश बंडखोरांकडून धुडकावण्यात आले असून, अनेकांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एकप्रकारचा झटका मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाला विकासापासून काँग्रेसने दूर ठेवले. तसेच काँग्रेस पक्षाने निष्ठावंत पदाधिकार्यांना उमेदवारीपासूनही दूर ठेवले आहे. त्यामुळे तिळपापड झालेल्या पदाधिकार्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यात उबाठा गट