जनजाती बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी १५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. ‘बोगस आदिवासी’ ही एक गंभीर समस्या असून, बोगस आदिवासींवर कारवाई व्हावी अशी या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या बोगस आदिवासींसंबंधीचे वास्तव मांडत आहेत वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र सहहितरक्षाप्रमुख गोवर्धन मुंडे...
Read More