केंद्रात 'नरेंद्र' आणि राज्यात पुन्हा 'देवेंद्र'च!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख कारभाराची नाशिकमध्ये गुरुवारी महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत जाहीररित्या स्तुती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ..
काँग्रेसी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा ‘हिंदुत्ववाद’आता एकाएकी सामान्यजनांचा बुद्धिभेद करणारे हे काँग्रेसी नेते हिंदुत्ववाद कसा काय पचवू लागले, असा प्रश्न एकाएकी निर्माण झाला आहे. हे आयाराम नेते आता तर ’३७० कलम रद्द’, ’तिहेरी तलाक कायदा’, ’पाकिस्तानबरोबरचे मोदी सरकारचे कडक धोरण’ या निर्णयांची तोंड ..
भाजप-शिवसेनेकडे गर्दी, विरोधकांना मात्र ‘सर्दी’आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेनेबरोबर भाजपची युती होते का?, याची उत्सुकता लोकांना आहे. गेल्या वेळेप्रमाणेच यावेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जातील, असे मानणार्यांचाही राजकीय क्षेत्रात एक मोठा वर्ग आहे. महायुती होते की नाही यावर अनेकांचे ..
काँग्रेसी 'कॉकटेल'चारच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेसच्या छाननी समितीत स्थान न मिळाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कमालीचे नाराज झाले होते...
कोकणातही आपत्ती नियोजनाची आवश्यकताकोकणावर आलेल्या या आपत्तीतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून पूरबाधितांसाठी भरघोस निधी आपल्या जिल्ह्यांकडे वळवत असताना पूर व अन्य नैसर्गिक संकटांचा बळी ठरलेले कोकणातील लोकप्रतिनिधी ..
राणेंचा 'झंझावात'येत्या शुक्रवारी नारायण राणेंच्या 'झंझावात'या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून 'झंझावात' हे नाव राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाला तसे अगदी साजेसेच म्हणावे लागेल...
पराभूतांना आमदारकीची स्वप्ने राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांची धामधूम जोराने सुरू झाली आहे...
शुभेच्छा आणि मौनसर्व विरोधी पक्ष संपून जातात की काय, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात सध्या वर्तवली जात आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारचा कारभार जरी चांगला असला तरी विरोधी पक्षांची एवढी वाताहत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते...
महाराष्ट्र काँग्रेसचे नशीब बाळासाहेबांच्या ‘हाती’काँग्रेसमधील आमदारांची गळती त्वरित थांबवणे व काँग्रेसच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, ही सर्वात मोठी आव्हाने सध्या बाळासाहेब थोरातांसमोर आहेत. त्यांचे कट्टर पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे-पाटील आता ‘भाजपवासी’ होऊन मंत्री ..
कोकणात पक्षांतराचे वारे...श्रीवर्धनचे आ. अवधूत तटकरे, दापोलीचे आ. संजय कदम, कर्जतचे आ. सुरेश लाड हे तिन्ही 'राष्ट्रवादी' वीर येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ..
वंचितचे 'संचित' काय ?'वंचित बहुजन आघाडी' हे नाव गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. नावात 'आघाडी' हा शब्द असला तरी हा पद्धतशीर नोंदणीकृत केलेला पक्ष आहे. ..
काँग्रेसची 'पॉवर' डाऊनराष्ट्रवादी काँग्रेस १२५, काँग्रेस १२५ व इतर छोटे मित्रपक्ष ३८ असे जागावाटप स्वतः जाणत्या नेत्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले. पण, हे करताना काँग्रेसने प्रथमच कमालीचा नमतेपणा घेतला असून आजवरच्या सर्वात कमी जागा आघाडीतून काँग्रेस लढवणार आहे...
शिवसेनेतील 'जादूटोणा'कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील या 'जादुई' राज्यकर्त्यांकडे आता शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना वेळीच आवरणे आवश्यक झाले आहे...
राष्ट्रवादीची पक्षफुटी आणि पवारांचे 'अरण्यरुदन'शरद पवार यांनी कधीच तत्त्वाचे राजकारण केले नाही. त्यांनी नेहमीच सोयीचे आणि फायद्याचे राजकारण केले. 'इलेक्टिव्ह मेरीट' असलेल्या त्या त्या भागातील, जिल्ह्यातील बलाढ्य नेत्याला गळाशी लावायचे आणि त्याला सत्तेचे आमिष दाखवत आपल्या छत्राखाली ठेवायचे, हेच ..
राण्यांचे बंड नारायण राणे हे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत कधीच निवांत राहिले नाहीत. ते कायम अस्वस्थच. या अस्वस्थपणामुळेच त्यांची प्रगतीही झाली. पण, काहीवेळा हाच अस्वस्थपणा त्यांचे वैगुण्यही ठरला. ..
कोकणातही आपत्ती नियोजनाची आवश्यकताकोकणावर आलेल्या या आपत्तीतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे महापूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून पूरबाधितांसाठी भरघोस निधी आपल्या जिल्ह्यांकडे वळवत असताना पूर व अन्य नैसर्गिक संकटांचा बळी ठरलेले कोकणातील लोकप्रतिनिधी ..
महाराष्ट्र-कर्नाटकचा समन्वय की संघर्ष?महाराष्ट्रातील कोयना धरण भरल्यानंतर त्या धरणातून पाणी सोडावेच लागते आणि आलमट्टी धरण भरल्याशिवाय कर्नाटक पाणी खाली सोडत नाही, असे हे त्रांगडे. याबाबत दोन्ही राज्यांतील राज्यकर्त्यांना जलसमन्वय ठेवून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी दोन्ही राज्यांनी समन्वय ..
यात्रा, रॅली, सभा आणि परिषदा...सध्या महाराष्ट्रात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला मिळत असलेल्या जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विरोधक अक्षरशः हबकून गेले आहेत. तशा यात्रा मग इतर पक्षांनीही सुरू केल्या आहेत. भाजपच्या 'महाजनादेश यात्रे'च्या आधी निघाली ती शिवसेनेची 'जनआशीर्वाद यात्रा', ..
काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय होणार?सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याही 'घड्याळ' काढून हाती 'कमळ' घेणार आहेत. त्यामुळे आकाशाला कुठे ठिगळ लावावे, अशी भयाण परिस्थिती या दोन काँग्रेसी पक्षांवर ओढवली आहे. 'पवार' कुटुंबीय सोडून राज्यातील ..
नव्या मंत्र्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे प्रशासन ‘मिशन मोड’वरअधिवेशन म्हटले की, खरं तर मंत्र्यांची परीक्षा असते. त्या काळात सर्वपक्षीय आमदार राज्यभरातील प्रश्न मांडतात. त्या प्रश्नांना मंत्र्यांना उत्तरे द्यावी लागतात. यावेळी मात्र सर्व नवे मंत्रिमहोदय परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले, असेच म्हणावे लागेल. ..
तेराव्या विधानसभेचा समारोप आणि विरोधकांचे तीन तेरामहाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ येत्या काही काळातच संपेल. नुकताच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप झाला. पण, या अधिवेशनाएवढे ’सपक’ अधिवेशन गेल्या काही वर्षांमध्ये झाले नाही. या अधिवेशनात जेवढे सत्ताधारी बिनधास्त ..