आधुनिक भारतीय बँकिंगला सुमारे दीडशे वर्षे उलटून गेली. पण भारतात खऱ्या अर्थाने बँकिंगचा विकास झाला तो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर! रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण, बँकिंग नियमन कायदा, इम्पिरियल (स्टेट) बँकेचे सरकारीकरण आदी परिणामकारक पावले स्वातंत्र्यानंतर ..