१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
कर्णाची खरी ओळख सांगणारे Daji Panshikar कोण होते ? Maha MTB..
०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
०४ जून २०२५
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
हिंदुंचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित उमराळे, करमाळे येथील उमादेवी मंदिर विश्वस्त व उमराळे करमाळे जेष्ठ नागरिक संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने काल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी उमराळे येथील उमादेवी मंदिरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला...
संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपसंचालक ‘आरोग्य सेवा नाशिक मंडळ’ डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या नियोजनानुसार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, डॉ. युवराज ..
बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..
(TMC MP Saket Gokhale apologised to Ex-Diplomat Lakshmi Puri) तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मानहानीच्या प्रकरणात माजी भारतीय राजदूत आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांची बिनशर्त माफी मागितली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने साकेत गोखले यांना एका आठवड्याच्या आत लक्ष्मी पुरी यांची जाहीर माफी मागण्याचे आणि ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते...
गोदावरीच्या काठावर दर 12 वर्षांनी होत असलेला सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे अध्यात्म, परंपरा आणि श्रद्धेचा महासागर. देशविदेशांतून कोट्यवधी भाविक यासाठी नाशिकमध्ये गर्दी करतात. पण, या श्रद्धेच्या लाटेसमोर प्रशासनाच्या यंत्रणा कोलमडू नयेत, म्हणून मलनिस्सारण, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थेचा मजबूत आराखडा तयार करणे अत्यावश्यक असते. ही बाब ध्यानात घेऊन महायुती सरकारने नाशिकमध्ये 1 हजार, 482 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. 9 जून रोजी त्यास मंजुरी देण्यात ..