तुम्हाला माहिती आहे का 'या' १० गोष्टींना एक्सपायरी डेट नसते!

काही वस्तूंना प्रत्यक्षात कायमस्वरूपी एक्सपायरी डेट नसते, पण त्यांची गुणवत्ता ओलावा, हवा, तापमान आणि साठवणुकीवर अवलंबून बदलते. त्यामुळे योग्य पद्धतीने साठवल्यास या वस्तू बराच काळ टिकू शकतात.

मीठ

कोरडे आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास वर्षानुवर्षे टिकते.

साखर

ओलाव्यापासून दूर ठेवल्यास खराब होत नाही.

मध

योग्य प्रकारे साठवल्यास दीर्घकाळ टिकू शकते.

तांदूळ

पांढरा तांदूळ हवाबंद डब्यात, कोरड्या जागी साठवला तर दीर्घकाळ वापरता येतो.

सोया सॉस

मीठाचे प्रमाण जास्त असल्याने बराच काळ टिकतो.

व्हिनेगर

व्हिनेगरचा टिकाऊपणा खूप जास्त असतो.

कॉफी

योग्य साठवणुकीत चव टिकते, पण सुगंध कमी होऊ शकतो.

कोरडी डाळी

हवाबंद व कोरड्या साठवणीत दीर्घकाळ टिकतात.

कड धान्य

योग्य पद्धतीने ठेवल्यास दीर्घकालीन साठवण शक्य आहे.

पास्ता

कोरड्या आणि बंद कंटेनरमध्ये साठवलेला सुका पास्ता १ ते २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चांगला टिकू शकतो.