उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, यालाच डिहायड्रेशन म्हणतात.
उन्हाळ्यात रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे ज्यूस
जास्त तहान लागणे, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे. गंभीर लक्षणे- पोटदुखी, गडद रंगाची लघवी, त्वचा कोरडी होणे
जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. उन्हाळ्यात पुरेसे पाणी आणि नैसर्गिक पेये घेतल्यास डिहायड्रेशनपासून बचाव होतो.