भगवान जगन्नाथ यात्रा पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे
भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे दरवर्षी रथ तयार करण्यात येतात
दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात आणि दरवर्षी हे तीनही रथ नव्याने बनवले जातात
नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते
तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते
भगवान जगन्नाथ आणि त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांची श्रद्धेने पूजा आराधना केली जाते