verse speaks of the importance of the company of good people ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. देहबुद्धी व अहंकाराचा प्रभाव मनात खोलवर असल्याने परमात्म स्वरूपाविषयी केलेला निश्चय फार काळ टिकत नाही. यासाठी सतत आध्यात्मश्रवण, सद्ग्रंथ वाचन करावे लागते. त्याने मनाचे भटकणे कमी होऊन ते निश्चयापासून ढळत नाही. हे श्रवण सज्जनसंगतीत घडले, तर आत्मज्ञान प्राप्त होऊन माणूस धन्य होतो, हे आपण मागील श्लोकात पाहिले. यापुढील श्लोकही सज्जनांच्या संगतीचे महत्त्व सांगणारा आहे.
Read More
भारताच्या ऊर्जाक्षेत्रात सध्या घडत असलेला बदल हा केवळ आकड्यांचा सारीपाट नाही, तर भारताने कमावलेल्या आत्मविश्वासाची आणि दीर्घकालीन रणनीतीची कहाणी आहे. २०२४-२५ सालच्या पहिल्या आठ महिन्यांतच भारताने सोलार सेलच्या आयातीत २० टक्के आणि सोलार मॉड्यूल्सच्या आयातीत तब्बल ५७ टक्के घट नोंदवली आहे. अर्थात, घट म्हटल्यावर अनेकांना हे नकारात्मक वाटेलही; पण वास्तविक हा भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा आणि ऊर्जास्वावलंबनाचा नवा अध्याय आहे.
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
(Narendra Mujumdar) "सशक्त समाज आणि देश घडवण्यासाठी लोकांनी स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण हेच परिवर्तनाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल असेल.", असे म्हणत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत प्रचार प्रमुख नरेंद्र मुजुमदार यांनी उपस्थिताना १००% मतदानासाठी आवाहन केले.
आरे दूध वसाहती येथे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो रेल्वेसाठी मेट्रो कारशेड विकसित करण्याच्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध “काही बाबतीत खरा आणि काही बाबतीत प्रायोजित” होता.आरे येथील कारशेडचा प्रस्ताव एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा आणला., विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचे नेतृत्व केले आहे.
दाम्पत्य जीवन म्हणजे पती व पत्नीचे एक दुसर्यांशी आनंदाचे कायम समर्पण. जगणे आणि मरणे हेसुद्धा केवळ परस्परांकरिताच. पाणिग्रहण करणारे नवदाम्पत्य आता दोन हातांचे चार हात झालेत. वराने वधूचा हात धरत तिला उभे केले. वधूनेदेखील सहर्षपणे ते मान्य केले व उभी राहत तिनेही वराला प्रतिसाद दिला. हे दोघेही हाती हात पकडत अग्निकुंडाला एक प्रदक्षिणा घालतात. तसेच पुन्हा पूर्वस्थानी येऊन सर्वांना अभिवादन करीत पारस्परिक परिचय देऊ लागतात. ही परिचय देण्याची जबाबदारी मात्र वरावर आहे. वर हा वधूला उद्देशून आपला परिचय देऊ लागतो व काही
अंदमान-निकोबार बेटांचे नकाशातील स्थान बघता चीनने नुकतेच या बेटांपासून जवळ असणार्या कंबोडिया देशामध्ये नाविक तळ उभा करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर भारतदेखील अंदमान-निकोबार बेटांवर आर्थिक, सामरिक सुधारणा करत आहे. नुकतीच ‘एअरटेल’ने व त्याआधी ‘बीएसएनएल’ने अंदमान-निकोबार बेटांपर्यंत ‘4जी’ दूरसंचार सुविधा पोहोचवली आहे. या पार्श्वभूमीवर समजून घेऊया, अंदमान-निकोबर बेटांचे महत्त्व...
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, शिक्षक वर्गाने सामाजासाठी नवीन आदर्श निर्माण केला आहे. ५ सप्टेंबर रोजी डॅा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतो. याच दिवशी आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करत असतो. "शिक्षक" हे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत आदराचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे आहे.
वर्किंग कॅपिटल (खेळते भांडवल) म्हणजे काय, ते किती व कसे मिळू शकते त्यासाठी तारण काय ठेवता येते, याची परत फेड कशी करावी लागते आदी प्रश्नांची सहज उकल करणारा अभ्यासपूर्ण लेख...