भारताच्या एकात्मतेत आणि विकासाच्या यात्रेत लांगुलचालनाचे राजकारण हा सर्वांत मोठा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी आपल्या एकात्मतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध रहावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
Read More
‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे हमीद दलवाई यांचे पुस्तक प्रत्येक सुधारणा मतवादी माणसाकडे असावे, असेच आहे. या पुस्तकातील विचार आजही इतके समर्पक आहेत की, खरोखर राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करायचा असेल तर या पुस्तकात मांडलेले विचार डावलून चालणार नाही. इतकेच नाही, तर तथाकथित सेक्युलर यांना आपल्या जागी जखडून ठेवण्यासाठी या पुस्तकात मुबलक विचारधन आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांचे प्रतिपादन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’