पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार मोडीत काढल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने आता जम्मू काश्मीरमधील बगलीहार आणि सलाल धरणांची दारे बंद केली आहेत. यामुळे चीनाब नदीचा प्रवाह कमी झाला आहे.
Read More
देशात प्रथमच लिथियमचा (Lithium) मोठा साठा सापडला आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाने (GSI) सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात तब्बल ५.९ दशलक्ष टन लिथियमचे अनुमानित स्त्रोत अर्थात इन्फर्ड रिसोर्सेस् सापडले आहेत. अत्यंत प्रतिक्रियाशील धातू म्हणून ओळख असलेलेले लिथियम हा कळत-नकळतपणे आपल्या आधुनिक जीवनात एक अत्यावश्यक घटक होऊन बसला आहे. लिथियमचे विविध उपयोग, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यांची उहापोह करणारा हा लेख...