( minister pratap sarnaik on Fuel ban for polluting vehicles ) तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
Read More
( Bengal Association to BCCI on Ban Harsha Bhogle ) भारतीय क्रिकेट समलोचक हर्षा भोगले यांच्यावर बंगल क्रिकेट असोसिएशने आयपीएल मॅच दरम्यान कॉमेंट्री करण्यास बंदी घातली आहे. बीसीसीआयला पत्र पाठवत बंगाल क्रिकेट असोसिएशने ही मागणी केली आहे.
नुकतीच केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पशुवैद्यकीय उपचारांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरले जाणारे ‘निमसुलाईड’ या औषधाच्या वापरावर बंदी आणली (ban analgesic drugs for vulture conservation). गिधाड संवर्धनासाठी आज देशात ‘संवर्धन प्रजनन प्रकल्प’, ‘गिधाड उपहारगृह’ अशा काही उपाययोजना सुरू आहेत (ban analgesic drugs for vulture conservation). वेदनाशामक औषधांवरील बंदी ही त्यावरील एक मात्रा आहे (ban analgesic drugs for vulture conservation). मात्र, सरकारने गिधाड संवर्धनाच्या अनुषंगाने यापूर्वी बंद
दोन दिवसांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कानपूर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात २८५/९ वर आपला डाव घोषित केला असून ५२ धावांची आघाडी घेतली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रविवारी पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. रात्री पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला, मात्र दुपारी दोनच्या सुमारास पाऊस थांबल्यानंतर सुर्यप्रकाश पडला. कानपूरमधील ग्रीन पार्क येथे दुसरी कसोटी सलग दुसऱ्या दिवशी एकही चेंडू न टाकता पुढे ढकलली.
दक्षिण आफ्रिका विरुध्द बांग्लादेश यांच्यात नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात डीआरएसवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांग्लादेशविरुध्द पुण्यात खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताने बांग्लादेशचा ०७ विकेट्सने धुव्वा उडविला होता. या सामन्यावेळी विशेष लक्ष विराट कोहलीच्या कामगिरीवर राहिले. कोहलीने ९७ चेंडूत १०३ धावा करत आपल्या कारकिर्दीतले ४८ वे शतक साकारले.
डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी)ने गुरुवारी एचएसएन ८४७१ अंतर्गत काही विशिष्ट लॅपटॉप आणि संगणकांच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे.लायन्सस असेल तरच आयातीसाठी परवानगी मिळेल अन्यथा निर्बंध घालण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्याच देशाच्या विविध भागांमध्ये रामनवमी – हिंदू नववर्ष शोभायात्रांवर हल्ला आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टरतावादी संघटनेचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्याची तयारी करीत असल्याचे समजते.
कृषिसमृद्धीसाठी गोहत्याबंदीविरोधातील आघाडी वेळीच रोखणे आवश्यक
चिनी ड्रॅगनचा विळखा सोडवायचा असेल, तर केवळ सीमा भागात विरोध करण्याऐवजी त्याची चहुबाजूंनी कोंडी करायचा भारताचा प्रयत्न आहे. यादृष्टीने भारताने सुरक्षेच्या कारणास्तव चिनी कंपन्यांच्या आणखी ११८ मोबाईल अॅपवर बंदी घातली.
अहवालात म्हटल्यानुसार, अरकान आर्मीद्वारे चीन पश्चिम म्यानमारद्वारे भारताच्या बाजूने असलेल्या सीमेवरील भागात आपले वास्तव्य वाढवू पागत आहे. दक्षिण आशियात भारताला कमजोर करू पाहत आहे. यासाठी म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव रोखणे गरजेचे आहे.
आपला देश इतका मोठा... मग त्यावर वचक कसा ठेवणार? आपण तर इतक्या चिनी वस्तू वापरतोय, मग त्यांच्यावर आपण वर्चस्व कसे मिळवणार? त्यांचा जीडीपी इतका आणि आपण तर कुठच्या कुठे, असा प्रश्न विचारणार्या प्रत्येकासाठी...
चीनी अॅपवरील बंदीनंतर आता भारतीयांची स्वदेशी अॅपला पसंती
चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजीयन यांचे वक्तव्य
सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणे हटवण्याचे आदेश
बहिष्कार टाळण्यासाठी चीनची ‘नावात’ बनवाबनवी!
अमेरिकेच्या लष्करी वापरासाठी हुआवेई आणि अन्य चिनी कंपन्यांवर बंदी घातली असून; ५-जी नेटवर्क उभारण्याच्या कंत्राटांमध्ये सहभागी होण्यासाठी हुआवेईवर बंदी घालावी, यासाठी ब्रिटन, जर्मनी, पोलंडसह अन्य मित्रराष्ट्रांवर दबाव आणला आहे. हुआवेईवर बंदी घातली, तर चीनकडून व्यापारी कोंडी होण्याची भीती असल्यामुळे या देशांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.
न्यायालयाने ठरवून दिलेल्या '८ ते १०' यावेळेव्यतिरिक्त फटाके उडवल्यास ८ दिवसाचा कारावास भोगावा लागू शकतो.
महाराष्ट्र सरकारने डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर लावलेली बंदी न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे तूर्तास डीजेचा आवाज बंदच राहणार आहे.
भारतात दर दोन मिनिटात साधारणतः ५ बालकांचा जन्म होतो, पण त्यातली तीन अर्भके जन्मतःच मरतात, असा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या एका गटाने दिला.
नोटाबंदीसारखा विषय तातडीने घेऊन त्यावर कारवाई केली गेली. तीही अगदी काटेकारेपणे. नोटाबंदीमध्ये थोडाफार त्रास सहन करून जनताही सरकारच्याच पाठीशी उभी राहिली.
प्लास्टिकबंदीची नेमकी माहिती खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच नाही !
पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्य साठ्याचे जतन व्हावे आणि वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी होऊ नये,
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा विषय गाजतोय. छोट्या छोट्या खानावळींमध्ये, खाण्या - पिण्याच्या ठिकाणांवर आता प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र प्लास्टिकला पर्याय काय ? तर प्लास्टिक शिवाय ऊसाच्या चिपाडापासून तयार करण्यात येणाऱ्या "कटलरी"चा वापर आपण नक्कीच करु शकतो. अशा प्रकारच्या "कटलरी"चे उत्पादन बंगळुरु येथील समन्वी भोगराज करत आहेत.
महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक व थर्मोकोलपासून बनविण्यात येणार्या अनेक वस्तूंवर बंदी घातलेली आहे. ही बंदी कठोरपणे लागू करुन तिचे उल्लंघन करणार्यांविरोधात दंडासह कडक कारवाई केली जाणार आहे.