आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'श्याम' आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या 'ऑल इज वेल' या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा 'ऑल इज वेल' हा च
Read More
( Buddha thoughts of world peace to every person Minister Ramdas Athawale ) शांतीशिवाय विकास नाही; न्याय नाही; जीवनात आनंद नाही. भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा मानवतेचा बुद्धविचार माणसापर्यंत पोहोचवला पाहिजे.जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आहे असे सांगत रामदास आठवले यांनी जगभरातील बौद्धांना बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
युद्ध आणि शांतता या गोष्टी आपण सहसा राजकारण, रणनीती किंवा इतिहासाशी जोडतो. पण, प्रत्येक संघर्षाच्या मुळाशी आणि प्रत्येक शांततेच्या प्रयत्नामागे असतो एक महत्त्वाचा घटक, मानवी मन. मानसशास्त्रज्ञांनी हे मनोविज्ञान सखोलपणे अभ्यासले असून, माणसाला युद्धाकडे काय ओढते आणि शांततेकडे तो कसा वळतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा अभ्यास सांगतो की, आपली विचारशक्ती, भावना आणि सामाजिक वर्तन यांचा अभ्यास केल्याने अधिक शांततामय समाज घडू शकतो. विसंगती वाटेल, पण युद्ध काही लोकांसाठी मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण क
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
‘भिकीस्तान’ ही उपाधी मिळालेला पाकिस्तान आता अधिकृतरित्या ‘आतंकीस्तान’ बनला आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड पीस’ या संस्थेने नुकतेच ‘ग्लोबल टेरेरिझम इंडेक्स, २०२५’ अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, दहशतवादाने प्रभावित झालेल्या ६५ देशांमध्ये बुर्किनो फासो हा देश पहिल्या क्रमांकावर, तर पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे. दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर असला, तरी स्वतःचे नाक कापून अपशकून करण्यामध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे, हे नक्की!
आज जगाचा वेग झपाट्याने वाढतो आहे, त्याबरोबरच माणसाचा श्वासदेखील कोंडला जातो आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे कामाचे तास वाढले, आकांक्षापूर्तीचा अट्टहासही वाढला. या सगळ्यात माणसाचे समाधान सहज हरवलेले दिसून येते. जगभरातल्या लाखो तरुणांना ( Youth ) ही समस्या समजतच नाही. ‘जास्त काम म्हणजे, जास्त यश’ हे एक सूत्र, सातत्याने मानवी मनावर बिंबवले गेले. त्यामुळे सतत यशस्वी होण्याचे व्यसन लागलेल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या मनात थांबण्याचा विचारच येत नाही. या सगळ्यात प्रत्यक्ष काम करणार्या तरुणांवर काय परिणाम हो
सीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्या ब्रिगेडियर अमिताभ झा ( Brigadier Amitabh Jha ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचा ‘शांतीरक्षा’ उपक्रम हा त्यापैकीच एक होय! भारताच्या सैनिकांनी जगभरातील अनेक संघर्षात्मक परिस्थितीमध्ये स्वत:ला मानवतेच्या आणि जागतिक शांततेच्या रक्षणासाठी झोकून दिले आहे. हुतात्मा ब्रिगेडियर अमिताभ झा यां
( PM Narendra Modi ) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले. भारत - अमेरिकेतील समावेशी जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या हेतूने सहयोग पुनर्स्थापित करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
( PM Narendra Modi ) लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन येथे शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी आयोजित १९व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी हिंद-प्रशांत क्षेत्राच्या प्रादेशिक रचना, भारताचा हिंद-प्रशांत दृष्टिकोन आणि क्वाड सहकार्यातील ‘आसियान’च्या मध्यवर्ती भूमिकेवर भर दिला. “पूर्व आशिया शिखर परिषदेत भारताचा सहभाग हा त्याच्या ‘अॅक्ट ईस्ट धोरणा’चा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
(Pradeep Rawat)“कोणासोबतही शांतता पूर्ण सह अस्तित्व हे इस्लामला शक्य नाही. हा केवळ वर्तमान नाही हा इस्लाम जन्माला आल्यापासूनचा इतिहास आहे,” असे परखड मत माझी खा. प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माझी खा. प्रदीप रावत, लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै
दया, क्षमा, शांती या गुणांनी योगिराजाला ओळखता येते. या योगिराजाला भौतिक जगातून काहीही मिळवायचे नसते. तो विश्वात असल्याने कशाचाही लोभ त्याला नसतो. अमुक गोष्ट मिळाली काय आणि न मिळाली काय, त्यावर त्यांचे सुख अथवा समाधी अवलंबून नसते. कोठेही चिकटून राहण्याचा त्याचा स्थायिभाव नसल्याने, काही मिळाले नाही तरी त्याचा त्याला राग येत नाही अथवा त्याचे मन चलबिचल होत नाही. असे असले तरी तो आपला स्वाभिमान विसरत नाही. तो रागलोभाच्या पलीकडे असला अथवा क्षमाशील, दयावान असला तरी तो कधीही दैन्यवाणा नसतो.
अंत्योदय विरुद्ध घराणेशाही, दंगल विरुद्ध शांतता, एक जिल्हा-एक उत्पादन विरुद्ध एक जिल्हा-एक माफिया, जातिद्वेष विरुद्ध प्रबोधन, गुन्हेगारीकरण विरुद्ध आधुनिकीकरण, विकास विरुद्ध विनाश, समाधान विरुद्ध तुष्टीकरण आणि सार्वजनिक कल्याण विरुद्ध स्वार्थकारण, असे उत्तर प्रदेशमधील यंदाच्या निवडणुकीचे चित्र. त्यामध्ये केंद्रस्थानी आहेत; अर्थातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ!
दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांततेसाठी सर्वात गंभीर धोका असून कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा बिमोड करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी कझाकस्तानमध्ये भारत आणि मध्य आशियाई देशांच्या एनएसए परिषदेस संबोधित करताना केले आहे.
नुकतीच ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. इराणमधील महिला अत्याचाराविरुद्धचा लढा आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा प्रचार, पुरस्कार करण्यासाठी त्यांना यंदाचे ‘नोबेल’ जाहीर झाले आहे.
इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी महिलांचे हक्क, लोकशाही यासह अनेक मुद्द्यांवर नेहमीच सक्रियपणे प्रचार करत असतात. त्यामुळे त्यांना अनेकदा अटकही झाली आहे. वर्षानुवर्षे तुरुंगात असतानाही त्यांनी त्यांचे काम थांबले नाही.
एकीकडे मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मिझोराममधील मैतई समुदायाला आता धमक्या आल्या आहेत. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ST (अनुसूचित जमाती) दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते, ज्यामध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या आहे, त्यामुळे कुकी समाजातून संताप व्यक्त होत आहे. आता मिझोराममधील मैतई समुदयाला धमकी मिळाली आहे. जर त्यांना त्यांच्या जीवावर प्रेम असेल तर त्यांनी राज्य सोडावे, अशा स्वरुपाची धमकी मैतई समुदायाला देण्यात आलेली आहे.
२०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूरच्या ‘गीता प्रेस’ला जाहीर होताच, काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे पोटशूळ उठला. ‘गीता प्रेस’ला पुरस्कार म्हणजे घोर फसवणूक असून जणू सावरकर आणि गोडसेंना हा पुरस्कार दिल्याची असबद्ध टीकाही काँग्रेसने केली. यानिमित्ताने पुनश्च काँग्रेसचा हिंदूद्वेष्टा चेहरा समोर आलाच. शिवाय काँग्रेसने भारतीय सनातन संस्कृती, गांधी-टिळकांचे गीताविषयक विचार या सगळ्यांनाच त्यांच्या अधर्मी अजेंड्यातून कायमचीच तिलांजली दिली आहे.
प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. जी. एन. साईबाबावर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असून, त्याला नक्षल चळवळीचा ‘मास्टर माईंड’ असेच संबोधले जाते. त्यानिमित्ताने जी. एन. साईबाबा आणि एकंदर ‘शहरी नक्षलवाद’ याचा मागोवा घेणारा हा लेख...
चीन-पाकिस्तानने चिथावणी दिल्यास नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार लष्करी कारवाई करू शकते, असा अंदाज अमेरिकन गुप्तचर अहवालात नुकताच व्यक्त करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने...
सातासमुद्रापार अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली एक ज्यू मुलगी. पण, हिंदू धर्माची, भारताची एक अनामिक ओढ का कुणास ठावूक तिला कायम खुणावत असे. हीच ओढ, याचं आकर्षणाचं रुपांतर झालं हिंदू धर्म स्वीकारण्यात. तिने नुसता धर्मच स्वीकारला नाही, तर भगवद्गीता, वेदांचे रीतसर शिक्षणसुद्धा घेतले. एवढंच काय तर अथक ध्यानधारणेतून मागचे तिचे काही जन्मसुद्धा तिला लख्ख आठवतात. अशा या रामायण काळात सीतेची सेविका असल्याचा दावा करणार्या डिना मरियम यांच्याशी त्यांच्या पूर्वजन्माची, हिंदू धर्माप्रतीच्या मनस्वी आकर्षणाविषयी साधलेला
पाकिस्तानात महापुराने हाहाकार माजवला. 1300 हून अधिक नागरिकांचा या पुराने बळी घेतला, तर लाखो लोक बेघर झाले. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता, तेथील सरकारने विदेशी मदतीचीही याचना केली. कॅनडा, तुर्की, अझरबैजान यांसारख्या काही देशांकडून तसेच ‘संयुक्त राष्ट्र संघटनेने’ही पाकिस्तानला मदतीचा हात देऊ केला. परंतु, पाकिस्तानी अभिनेत्री मेहवीश हयात हिला मात्र बॉलीवूडने पाकिस्तानी पुराविषयी तोंडाला लावलेले कुलूप मात्र भलतेच खटकले आणि तिने तिचा रोष ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो. म्हणजे, शांततेची चर्चा करायची, त्यातून स्वतःचे चांगले रुप पेश करायचे, जगभरातून निधी लाटायचा, पण तो पैसा देशाच्या उन्नतीसाठी नव्हे, तर पुन्हा भारताविरोधातच वापरायचा, अशी काही पाकिस्तानची योजना असू शकते.
भारतात सध्या एक साधारण समाज असा झालेला दिसतो की भारतीय परंपरा, सामाजिक सलोखा, भारताची प्रतीके यांच्यावर चिखलफेक केली की लगेच प्रसिद्धी मिळते. लगेच भरपूर पैसे मिळायला सुरुवात होते. त्यामुळे आज सोशल मीडियावर असे असेक सोशल मीडिया पेजेस, चॅनेल्स धुमाकूळ घालताना दिसतात
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणार्या नाशिकच्या मयुरेश आढावविषयी...
रशिया आणि युक्रेन युद्धाला आज १०४ दिवस पूर्ण झाले. युद्धाच्या सुरुवातीला रशिया सारख्या बलाढ्य देशापुढे युक्रेनचा फार काळ टिकाव लागणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षत मात्र तसं घडताना दिसून आलं नाही. या युद्धात युक्रेनने निकराचा लढा दिला.
रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या युद्ध परीस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून संवाद झाला आहे. यादरम्यान पुतीन यांनी मोदींना युक्रेनमधील परीस्थितीची माहिती दिली असल्याचे समोर आले आहे.
...आणि ‘पीसमेकर’ तोफ मागच्या बाजूने फुटली. जहाजाच्या डेकवर अतितप्त लोखंडाचा वर्षाव झाला. धूर विरल्यावर असं लक्षात आलं की, गृहमंत्री एबल अप्शर, आरमारमंत्री टॉमस गिलमर आणि खासदार डेव्हिड गार्डिनरसह एकूण आठ जण जागीच ठार झालेत; तर ३०-३५ जण गंभीर जखमी झालेत. म्हणजे राष्ट्राध्यक्ष जर वेळेवर वर आला असता, तर तो साहजिकच गृहमंत्री आणि आरमारमंत्री यांच्यामध्ये उभा राहिला असता. आत्तापर्यंतचा निष्कर्ष असा होता की, राष्ट्राध्यक्ष खालच्या डेकवर गप्पा मारत थांबला, म्हणून बचावला. पण आता नव्या संशोधनानुसार तो जिन्यावर सामुदा
पाकिस्तानी कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई (२४) हिने ब्रिटनमध्ये लग्न केले आहे. मलालाने असर नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. मलालाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचे पालकही दिसत आहेत.मलालने लिहिले - आज माझ्या आयुष्यातील एक मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी गाठ बांधली आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील आमच्या घरी माझ्या कुटुंबासोबत एक छोटा निकाह सोहळा केला. पुढच्या प्रवासासाठी आम्ही पुढे जाण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या शुभेच्
नागा शांतता प्रयत्नातील केंद्र सरकारतर्फे प्रमुख संवादक म्हणून भूमिका निभावणारे नागालँडचे तत्कालीन राज्यपाल आर. एन. रवि यांनी तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यात नागा शांतता करारातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारने आता गुप्तचर यंत्रणेचे माजी विशेष संचालक ए. के. मिश्रा यांना नागा गटांसोबत शांतता चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. आसामचे आणि नागालँडचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि नेफियू रिओ यांनी मंगळवारी दिमापूर येथे ‘एनएससीएन-आयएम’चे सरचिटणीस थुईंगांग मुईवाहची
रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध हे आजवर कसे राहिले आहेत, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. शांत भारत आणि भारतात अशांतता पसरविणारा पाकिस्तान अशीच पाकची ओळख आहे. पाकिस्तानच्या विविध ‘नापाक’ कृत्यांनी त्याची ही प्रतिमा केवळ भारताच्या नव्हे तर जगातील इतर राष्ट्रांच्या नजरेतदेखील उभी केली आहे.
२०२० मध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत मुंबई शहराचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागल्याचे समोर आहे. ग्रीनपीस संस्थेच्या साऊथइस्ट आशिया विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आहे. मुंबईत वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ हजारांच्या घरात असून दिल्ली या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे.
‘जागतिक अन्न कार्यक्रम’ अर्थात ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (डब्ल्यूएफपी) यांना यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करून नोबेल समितीने या जागतिक कार्यक्रमाची प्रासंगिकता आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘डब्ल्यूएफपी’ला मिळालेला हा सन्मान हा जरी महत्त्वाचा असला तरी, अन्नधान्याच्या जागतिक स्तरावर उपलब्धतेसंबंधी अजूनही बर्याच अडचणी आहेत.
युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या देशांसमवेत केलेल्या शांतता करारामुळे मिळाले नामांकन
'जल पुरुष' राजेंद्र सिंग यांना आंतरराष्ट्रीय जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना शनिवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या.नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.‘भारतातील जल संवर्धनाचे कार्य’ या विषयावर आयोजित ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यपालांचे हस्ते राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. शांतता पुरस्कार राज्यपालांच्या मुख्य उपस्थितीत पुरस्कार प्रदान
अफगाणिस्तानात स्थिर सरकार येणे, लोकशाही शासन येणे जितके अफगाणिस्तानला आवश्यक आहे, तितकेच ते भारतालाही आवश्यक आहे. अफगाणिस्तानचा इतिहास पाहता, टोळीत जगण्याची त्यांची जीवनशैली पाहता, लोकशाहीला आवश्यक असलेली मूल्ये यांचा अभाव पाहता, अफगाणिस्तानात भारतासारखे लोकशाही शासन येणे अशक्य आहे. इस्लामचा तेथे पगडा राहणारच. हा इस्लाम आपल्याशी शत्रुत्व करणारा असू नये, असे आपले धोरण असले पाहिजे.
हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट : विहिंप
बद्रुद्दीन यांचा धर्म इस्लाम आहे, पण त्यांना तर कुणी किड्यामुंगीसारखी वागणूक दिली नाही. भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांच्याही सर्वंकष उत्कर्षाचा विचार केला जातो. मुस्लिम भगिनिंना माणूसपण देणारे ‘तिहेरी तलाक’विरूद्ध कायदा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले असून चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट घडली.
एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचा पंतप्रधान आणि आता नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी अॅबी अहमद अली यांच्याविषयी...
विवेक की वार्तांकन, हा मूलभूत प्रश्न उपस्थित करण्याजोग्या माध्यमांतीलच काही घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे अगदी स्फोटक वार्तांकन, त्यानंतर आर्थिक मंदीच्या भीतीच्या वावड्या आणि आता 'वॉर अॅण्ड पीस' पुस्तकाच्या नावावरून निर्माण केला गेलेला कल्लोळ, वरील प्रश्नावर विचार करण्यास प्रवृत्त करतो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'विश्वशांतीदूत' नामांकन जाहीर करण्यात आले आहे. विश्वशांतीरक्षक आंदोलनाचे संस्थापक डॉ. ह्यूज यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय लोक जेव्हा अशा संमेलनासाठी नेपाळमध्ये दाखल होतात, तेव्हा सांस्कृतिक, वैचारिक, आध्यात्मिक आदानप्रदानास चालना मिळते. तसेच, पर्यटकांच्या संख्येत वृद्धी झाल्याने नेपाळच्या अर्थकारणासदेखील थोडेफार बळ प्राप्त होते. त्यामुळे दोन देशांतील नागरिक माणूस म्हणून मानवतेच्या भावनेतून एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यतादेखील वृद्धिंगत होत असते.
कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद केंद्र’ या संस्थेला हा गांधी शांती पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारासाठी देण्यात आलेली १ कोटी, ३० लाखांची रक्कम गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी त्यांनी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानत मार्च, २०१९ पर्यंत गंगा स्वच्छ करू, असा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुक्रवारी भारतीय संस्कृती आणि शांततेसाठी सोल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामविकास, शिक्षण क्षेत्रातील कार्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर
‘प्रती पंढरपूर हे शेंदुर्णी गाव. रथ उत्सवातील आनंद - भाव. संत कडोजी महाराजांच्या भक्ती भावातील त्रिविक्रम भगवंतांचे नाव असे प्रती पंढरपूर शेंदुर्णी हे गाव’