म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
Read More
मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) मणिपूरच्या लोकांच्या मदतीसाठी अडीच लाख युरो देण्याची घोषणा केली होती, मात्र मणिपूर सरकारने ती फेटाळली आहे. ईयू ने पाठवलेली २.५ लाख युरोची रक्कम भारतीय चलनात सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बरोबर आहे.