Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
Read More
interview with Shantanu Dalal who provides free guidance through Marathi Naukri नोकरी मिळवणे, नोकर्यांच्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे, नोकर्यांच्या या अफाट बाजारात आपल्यासाठी योग्य नोकरी शोधणे, हे आजच्या युगात आव्हानात्मकच. त्यात विशेषत: ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी वणवण फिरणार्यांना याबाबत फारशी कल्पना नसते. मराठी मुलांची हीच अडचण लक्षात घेऊन, मराठी मुलांना नोकर्यांची माहिती देणारे, तसेच नोकरी मिळण्यायोग्य बनवण्यासाठी ‘मराठी नोकरी’च्या माध्यमातून नि:शुल्क मार्गदर्शन करणार्या शंतनु दलाल यांची ही
'Where ideas have no limit' असे म्हणत, गेली दहा वर्षे पराग गोरे आपल्या ‘बिझनेस आयकॉन’ या कार्यक्रमाद्वारे अनेक उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचे रुपांतर एका मोठ्या ब्रॅण्डमध्ये करण्यासाठी साहाय्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 500 हून अधिक उद्योगांना यासाठी मदतदेखील केली. त्यानिमित्ताने ही ‘ब्रॅण्डनिर्मिती’ नेमकी कशी होते आणि त्याचे एकूणच उद्योगक्षेत्रात महत्त्व काय, या विषयावर पराग गोरे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.
( Abid Ali Yasin Chaudhary interview ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’वरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे. काही ठिकाणी अल्पसंख्याकांचा याला पूर्णतः पाठिंबा आहे, तर काही इस्लामिक कट्टरपंथी याच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षानेही विरोधाचाच सूर लावला आहे. पण हे विधेयक अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा मार्ग कसा आहे, याबाबत ‘भाजप अल्पसंख्याक मोर्चा सुफी संवाद महाअभियान’चे राष्ट्रीय सहप्रभारी आबीद अली यासीन चौधरी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी साधलेला संवाद.
निव्वळ द्राक्षे विकून केली कोट्यवधींची कमाई, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच शेतीत आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून सातासमुद्रापार व्यवसाय उभारणाऱ्या फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे यांची मुलाखत.
शुन्यातून सुरुवात करोडोंचा व्यवसाय, ऊर्जा क्षेत्रासारख्या कठीण क्षेत्रात कोट्यवधींचा व्यवसाय उभारत आरती कांबळे यांनी यामिंग ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून ईशान्य भारतात आपला व्यवसाय मोठा करणाऱ्या आरती कांबळे यांची मुलाखत.
Sharad Pawar हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर! : अतुल भातखळकर
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशाचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योगींनी एक पंचवार्षिक धोरण आखले आहे. या धोरणातून उत्तरप्रदेश मधील पर्यटन क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे
"ग्रामपंचायतीच्या निकालांवरून काय ते समजून जा!", मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे सूचक विधान!
"देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर सीएए कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु होईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला आश्वस्त केले असल्याचे पश्चिम बंगालचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी जाहीर केले
"शिवसेनेचं राजकारण हिंदुत्व मजबूत होण्यासाठीच. ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, २०१४मध्ये युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं?
शिवसेनेने या दगडांना मोठा केले
"हे सरकार सावरकरांचे बगलबच्चे सरकार आहे, पण आम्ही मृत्यूपुढेही न झुकणाऱ्या भगतसिंगांच्या विचारांचे आहोत आम्ही तुरुंगात जायला भीत नाही " असे वादग्रस्त विधान करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सावरकरांवर चिखलफेक करत भाजप सरकारला लक्ष्य केले
चीनी वस्तूंना पर्याय काय ? Exclusive Interview उद्योजक दिपक चौधरी