frog from sindhudurg

‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा

आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेलाआणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाने २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’ या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना गौरविण्यात येणार आहे

Read More

राज्याच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास गरजेचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन’च्या (‘मित्रा’) माध्यमातून आरोग्य, ग्रामीण रस्ते वाहतूक, कौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने (ADB) मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केली आहे. ‘एडीबी’च्या संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला

Read More

ईशान्येतील गुंतवणुकीतून आग्नेय आशियातील बाजारपेठांचे दरवाजे खुले

ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईतील रोड शोने भारताच्या आर्थिक केंद्रातून गुंतवणूकदारांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, पूर्वोत्तर राज्यांतील सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Read More

...तर दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतताही धोक्यात येईल!

मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की

Read More

पश्चिम आशियातील संघर्षही मुत्सद्देगिरीनेच सुटणार!

(West asia) पश्चिम आशियातील संघर्षही संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सोडविणे आवश्यक आहे, अशी अधिकृत भूमिका भारताने बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मांडली आहे. इराणने इस्रायलवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेली धमकी यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाले आहे. त्याचवेळी, भारतानेही प्रथमच सद्य स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संवाद आणि मुत्सद्देगिरीने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने

Read More

नेदरलँडमधील २८ वर्षीय तरुणी मे महिन्यात संपवणार आयुष्य, काय आहे कारण?

युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या नेदरलँडमधील (Netherlands) एका गावात राहणाऱ्या झोराया टेर बीक या २८ वर्षीय तरुणीने कायदेशीररित्या आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Euthanasia) अहवालानुसार, शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही, तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षामुळे तिने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. तिला यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला इच्छामरणाची अपेक्षा आहे. नेदरलँड्सने २००१ साली इच्छामरण कायदेशीर केले. तसे करणारा नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे. तेव्हापासून, इच्छामरण हवे असलेल्या लोकांची वाढती

Read More

शनिवार विशेष : मुंबईतील कार्यालयांच्या मागणीत वाढ होणार - कुशमन व वेक फिल्ड अहवाल

अर्थव्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे होत असतात. यातील महत्वाचा गाभा लॉजिस्टिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील वाढीमुळे विकसनशील देशात व्यवसाय विकासाची शक्यता अधिक असते. याच धर्तीवर रिअल्टी क्षेत्रातील पायाभूत सुविधा, सामग्री, दळणवळण या गोष्टी पोचवण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान असते. या क्षेत्रातील संदर्भात नुकताच कुशमन व वेकफिल्ड वार्षिक लॉजिस्टिक अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालानुसार लॉजिस्टिक व इंडस्ट्रियल लिजींगमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात म्हटल्याप्रमाणे मुंबईत प्रकल्प पूर्ण करण्याचा वेग मात्र थंडावला आह

Read More

भारतात लक्झरी घरांना मागणी वाढली, मुंबईत ४%, पुण्यात ६४ टक्क्याने मागणीत वाढ

सीबीआरई साऊथ एशिया रिपोर्टनुसार भारतात एकूण महागड्या ( लक्झरी) घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील आर्थिक वर्ष २ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल दुप्पटीने म्हणजेच ४ टक्क्याने महाग घराऔची मागणी वाढली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ( वर्षांनुवर्षे) आधारावर ही मागणी ७५ टक्क्याने घरांची विक्री वाढली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. यांमध्ये मुंबईत ४ टक्क्याने विलासी घरात वाढ झाल्याचे या अहवालात दर्शविले आहे. सर्वात जास्त मागणी दिल्ली शहरात (१४४ टक्क्याने) वाढली असून त्याखालोखाल पुण

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121