शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिन ने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति केली "मी तेंडुलकर कुलोत्पन्न..रजनी रमेशपुत्र प्रतिज्ञा करतो जोवर स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन निवृत्त होणार नाही!"
Read More
विराट कोहलीचे कसोटी सामन्यातील हे सहावे द्विशतक आहे. या द्विशतकी खेळीमुळे तो सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याबरोबरीला येऊन गेला आहे.
सलग द्वीशतक झळकवणारा विराट हा जगातील केवळ सहावा फलंदाज आहे. यापूर्वी ब्रॅडमन, कांबळी यांच्यासह केवळ पाच फलंदाजांनी हे केले आहे.