प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली.
Read More
‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून साधना भोसले या मुलीच्या वडिलांनी तिला मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. त्या घटनेच्या संदर्भाने दिवंगत साधनाला जड अंतःकरणाने लिहिलेले हे पत्र...
(NEET (UG) 2025 Results Out) राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) ने NEET UG 2025 चा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ४ मे ला झालेल्या नीटच्या परीक्षेला जवळपास देशभरातून २१ लाख विद्यार्थी बसले होते. त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता या निकालानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन फेरी पार पडेल, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांना पाकीस्तानकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नवनीत राणा यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. आता गेली पाच वर्षे दाबून टाकण्यात आलेल्या दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता दिसत असून, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
मुंबई : नीट-यूजी परिक्षेबाबत ( NEET Exam ) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षा (नीट) लेखी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय चाचणी कक्ष म्हणजेच एनटीएकडून दि. १६ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले. पेपर- पेनच्या साहाय्याने ही परिक्षा घेतील जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : “आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. तसेच तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Ra
मुंबई : नवनीत राणांच्या मानलेल्या नणंदबाई म्हणजे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ). नवनीत राणा कायम आपल्या सभेतून यशोमतीताईंचा नणंदबाई असा उल्लेख करतात. सलग तीन टर्म तिवसा मतदारसंघात वर्चस्व असलेल्या यशोमती ठाकूर यांचा यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. त्यांचा हा पराभव चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
नवनीत राणांच्या नणंदबाईंच्या पराभवाची कारणं कोणती?
माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी मोठा राडा झाला असून अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. दर्यापूर येथील खल्लार गावात त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या कार्यक्रमात काही लोकांनी खुर्च्या फेकत नवनीत राणांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हैदराबादमधील एका व्यक्तीने हे पत्र पाठवले असून यात नवनीत राणांना सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, नवनीत राणांच्या स्वीय सहायकाने यासंबंधी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट रोजी वैद्यकीय पदवी प्रवेशपरीक्षाप्रकरणी (नीट युजी) प्रकरणी सविस्तर निकाल दिला. प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकरण हे मोठ्या प्रमाणावर झाले नसून हा सर्व व्यवस्थेतील बिघाड नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ‘नीट युजी’प्रकरणी आपला विस्तृत निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. 22 जुलै रोजी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना वैद्यकीय पदवी प्रवेशपरीक्षेसाठीच्या कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये संग्रहित केलेल्या प्रश्नपत्रिकेच्या सेटच्या वापरासंबंधी तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रश्नपत्रिकांचा एक संच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संग्रहित करण्यात आला होता, तर प्रश्नपत्रिकांचा दुसरा संच कॅनरा बँकेच्या शाखांमध्ये संग्रहित करण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयात मंगळवार, दि. २३ जुलै २०२४ नीट प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी दिल्लीच्या अहवालाचीही दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की रेकॉर्डवरील डेटा नीट-यूजी २४ प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे संपूर्ण परिक्षा पुन्हा घेण्याचे सांगणे हा न्याय होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीस (एनटीए) २०२४ सालच्या वैद्यकीय पदवी परिक्षा (नीट - युजी) दिलेल्या सर्व २३ लाख उमेदवारांनी मिळवलेले गुण प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ‘नीट’ पदवी परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली. यावर पुढील सुनावणी दि.18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ‘नीट’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे अध्ययन काही वकिलांनी अद्याप केले नसल्याचे न्यायालयाने सांगितले.
“नीट’ पदवीपरीक्षा रद्द करणे योग्य नसून तसे केल्यास तो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल,” असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘नीट’ पदवी परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेणे तर्कसंगत ठरणार नाही, असे म्हटले आहे.
नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
NEET पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या कारवाईला वेग आला आहे. सीबीआयच्या रडारवर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, त्रिपुरा आणि कर्नाटक राज्यातील पेपर लीक प्रकरणातील सहभागींच्या शोधात आहे. NEET मध्ये फसवणुकीचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सारनाथ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. या वेळी फसवणुकीप्रकरणी या ३३ आरोपींची चौकशी करून सीबीआय सॉल्व्हर टोळीच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
सक्षम, सुदृढ आरोग्य व्यवस्था ही कुठल्याही देशाची ‘विकासाची दिशा’ ठरविण्यात मोलाची भूमिका बजावते. त्यासाठी वैद्यकीय सोयीसुविधांबरोबर आवश्यकता असते ते कुशल वैद्यकीय मनुष्यबळाची. ‘नीट’सारख्या परीक्षांमधून अशीच भावी डॉक्टरांची पिढी निर्माण होत असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परीक्षेचे निकाल वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. तेव्हा, ‘नीट’च्या निकालांवरील आक्षेप आणि न्यायालयाचे यासंबंधीचे आदेश यांचा आढावा घेणारा हा लेख...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी (NEET) नीट परिक्षेतील गैरप्रकाराबाबत मोठे विधान केले आहे. नीट परिक्षेतील दोषींना सोडणार नसून कठोर शिक्षा देऊ. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)मध्ये सुधारणांची गरज असल्याचेही शिक्षणमंत्री प्रधान यावेळी म्हणाले. नीट परीक्षेच्या निकालांमध्ये काही अनियमितता झाल्याचे सांगतानाच यात ज्यांचा सहभाग असलेल्या बड्या अधिकारीही सोडले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नीट परीक्षा घोटाळा (NEET Exam) प्रकरणात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आता न्यायालयात सुनावणी पार पडली.
०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
"लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने दहावीनंतर महागडे क्लासेसही लावलेत. बारावीची परिक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची (NEET Exam) तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तमरितीने सांभाळल्या होत्या. नीटच्या परिक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. मन लावून पेपरही सोडवला. त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या शासकीय विद्यालयात मध्ये अॅडमिशन मिळणार नव्हती. का? त्याचा अभ्यास कमी पडला? क
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी दि. ८ मे २०२४ रोजी हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदूंना १५ मिनिटांमध्ये संपवण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसीला चांगलेच उत्तर दिले.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना ही गोष्ट त्यांना पुन्हा लक्षात आणून दिली आहे. उद्धव ठाकरे सत्तेत होते. मुख्यमंत्री होते पण त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली.
आज दि. २२ एप्रिल २०२४ ला अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, य़शोमती ठाकुर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मला माफ करा माझी चुक झाली असं विधान केलं आहे.
पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईच्या संचालकपदी प्राध्यापक शिरीष केदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते आयआयटी बॉम्बेच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात चेअर प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन ऑइल, गॅस आणि एनर्जीचे प्रोफेसर इन-चार्ज होते. आयआयटी बॉम्बेचे संचालक म्हणून प्रा. सुभाषिस चौधरी यांचा कार्यकाळ दि. १७ एप्रिल रोजी समाप्त झाला. यानंतर शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी आयआयटी कौन्सिलने केदारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
संजय राऊत यांनी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यावर खालच्या थराला जाऊन टिका केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्या डाँ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.
एका महिला खासदाराबाबत बोलताना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. गुरुवारी अमरावती येथे त्यांनी सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायूतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविषयी त्यांनी अतिशय खालच्या शब्दात टीका केली.
जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
उद्धवजी, हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. गुरुवारी अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांचा अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
माझ्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर बोलून मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला, अशी भावना खासदार नवनीत राणांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले.
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा या अमरावती येथून विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचाराचे लायसन्स दिले जाऊ शकत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालय लाचखोरी प्रकरणात खासदारांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. सोमवारी नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नसराईची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे.Anant Ambani Radhika Merchant हिच्यासोबत १२ जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. पण त्यापुर्वी गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे आयोजन १ ते ३ मार्च मध्ये करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत हजारोंच्या संख्येने पाहूणे मंडळी येणार आहेत.
मणिपूर पोलिसांनी शुक्रवारची सुट्टी बेकायदेशीरपणे घोषित केल्याप्रकरणी एका विद्यार्थी संघटनेविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. जॉइंट स्टुडंट्स बॉडी ऑफ मणिपूर नावाच्या विद्यार्थी संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सांगितले होते की आता राज्यात शुक्रवारी सुट्टी असेल.
कॅनेडियन पंजाबी गायक शुभनीत सिंह एका हुडीमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्र असलेली हुडी त्याने आपल्या एका कार्यक्रमात दाखवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगरमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. एका विशिष्ट समुदायातील तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर संतप्त लोकांनी आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि मुंडण करून बाजारात त्याची परेड काढण्यात आली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या सगळ्यावर आता काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कॅनेडियन रॅपर गायक शुभ उर्फ शुभनीत सिंगचा शो कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित करण्यात आला आहे. शुभने सोशल मीडियाद्वारे खलिस्तानच्या उघडपणे समर्थन केले आहे. अलीकडेच शुभने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे भारताचा विकृत नकाशाही दाखवला होता. मुंबईत त्याच्यासाठी एका मैफिलीचे आयोजन केले जात असून, या विरोधात शुक्रवारी भाजयुमो मुंबईच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना निवेदन देऊन खलिस्तान समर्थक गायक शुभनीत सिंग यांच्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा, अमरावती येथील युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचून दाखविला. ते म्हणाले, राज्य सरकारने राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं असून राज्यात विकासकामे होत असून सरकारने अमरावतीला भरभरून दिल्याचे ते यावेळी म्हणाले.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार,जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 90 रुपयांनी वधारून 59,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीही ८०० रुपयांनी वधारून ७५,३०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
खासदार नवनीत राणा यांना गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर विठ्ठलराव नावाच्या व्यक्तीकडून "चाकूने वार करून ठार करु" अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकणी नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बर्लिन येथे जागतिक तिरंदाजी अंजिक्यपद स्पर्धेमध्ये कपांऊड प्रकारात भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. या सुवर्णपदकासह भारताने नवा इतिहास रचला आहे. तसेच, या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे. ज्योती सुरेखा, अदिती स्वामी, पर्णित कौर या चमूने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान, अव्वल मानांकित मेक्सिकोच्या महिला चमूचा २३५-२२९ असा पराभव केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असताना सभा होण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. शिवाय, ठाकरेंच्या सभा स्थळावर राणा यांचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेत. या सर्वांवरुन खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे आपल्या पक्ष संघटनेत व्यस्त आहेत. यासाठी ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी ठाकरेंनी पक्ष फोडलीत, घर फोडलीत असा वारंवार आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र, स्वत: सत्तेत असातना ठाकरेंनी आरजे मलिष्का, अभिनेत्री कंगना रणौत, खासदार नवनीत राणा, केतकी चितळे या महिलांची घरं फोडली. त्यामुळे या सर्वाचा ठाकरेंना विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथे मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांच्या मशागत,पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून त्यांनी आढावा घेतला
पालकमंत्री बालक मंत्र्यांसारखे वागत असतील तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे हिंदुत्वाच्या नावाने बेगडी प्रेम दाखवलं जात आहे. नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. असं ही त्या म्हणाल्या.
अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.